(रात्रीच्या वेळी कदम्बच्या राजधानीत एक महाकाय राक्षस आला. राजकुमारी कांतिसेनेला घेऊन तो पळून जाऊ लागला. पहारेकरी त्याच्यावर बाण व भाले फेकू लागले. राजा उग्रसेनाच्या आज्ञेनुसार कांही घोडेस्वार त्याचा पाठलाग करूं लागले. आणि त्याच्यावर अग्निबाण सोडूं लागले. त्यानंतर -) ...